February 18, 2026

sakshipawanjyot

धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान, घरांची पडझड आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई...

गंभीर जखमीचाही जीव वाचवण्यात यश कळंब – आजच्या काळात रस्त्यावर अपघात झाल्यास बहुतांश लोक नुसते बघ्याची भूमिका घेतात,कुणी मदत करण्याऐवजी...

ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव हे मराठवाड्याचे भूषण होते,कळंबचे वैभव होते. त्यांची साहित्यसंपदा कितीजणांनी वाचली, हा शोधाचा विषय आहे. लाल चिखल...

३० सप्टेंबर १९९३. पहाटेच निसर्गाची अवकृपा झाली. महाभयंकर भूकंपाने गावोगावे जमीनदोस्त झाली. पहाटे साडेपाचची झोप संपत आली होती. अचानक जमिनीचा...

धाराशिव- जिल्ह्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांवर मोठे संकट आले आहे.शेतीसह व्यापार व्यवहार आणि समाजजीवनावर नकारात्मक परिणाम झाला असून...

मोहा (प्रविण कसबे) – कळंब तालुक्यातील मोहा परीसरासह तालुक्यात२६ सप्टें २०२५ रोजी सायंकाळपासून सतत रात्रंदिवस अतिमुसळधार धो-धो कोसळणाऱ्या तुफान पाऊसाने...

शेतकरी,महिला व VAG लीडर्सचा उत्स्फूर्त सहभाग कळंब – आपल्या जीवनात आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपण सक्षम असले पाहिजे संकटाला,दुष्काळाला संधी...

कळंब – लक्ष्मण ढोबळे यांनी बौद्ध समाजाची “लांडगा” अशी उपमा देऊन समाजाची अवहेलना केली आहे.हे विधान सामाजिक तेढ निर्माण करणारे,चुकीचे...

कळंब – कळंब तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षापासून नवीन शिधापत्रिका तहसील कार्यालया मार्फत दिलेल्या आहेत,परंतु सदरील शिधापत्रिकाधारकांना अद्यापही धान्य...

error: Content is protected !!