- कळंब – ईटकुर कळंब तालुक्यातील ईटकुर येथे ऐन सणासुदीमध्ये लक्ष्मी आली अंधारात महावितरणला अनेक वेळेस सूचना देऊन देखील गेली पंधरा दिवसापासून साठे नगर,भीम नगर,अडसूळ गल्ली व बाराचस भाग डी.पी जळाल्यामुळे गेली पंधरा दिवस अंधारात आहे. महावितरणचा गलथान कारभारा मुळे नियमित वीज भरणा करणाऱ्या ग्राहकाला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याकडे लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी