लातूर – तथागत बुध्दांचा विचार म्हणजे धम्म होय.माणसाने माणसाशी माणुसकीणे वागणे म्हणजे बुध्दउपदेशित धम्म होय. समता,स्वातंत्र्य,बंधुत्व आणि सामाजिक परिवर्तनाच्या मुल्यांचा विचार म्हणजे बुध्दांच्या शिकवणीचा प्रचार आहे.धम्माचे चिंतन आणि अभ्यास हे केवळ धम्म देसनेतून शक्य आहे या करिता सर्वत्र सर्वाथाने, अविरतपणे बुद्धाच्या शिकवणीचा धम्मोपदेश होणे काळाची गरज आहे.या द्वारे जण माणसाच्या मनावर नैतिक संस्कार घडणे व त्यातून मन सुसंस्कारीत करणे हे धम्म शिकवणीचे ध्येय आहे.त्यासाठी धम्म प्रचार प्रभावी माध्यम आहे. बौद्ध धम्म हीच जगातील सर्वप्रथम नैतिक विचार पद्धती असून ज्यामध्ये मानवास आत्म संयमन करण्याची शिकवण दिली गेली. प्रगतशील जगालाही नैतिक शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्म आवश्यक आहे. तथागत बुद्धाचा नैतिक विचार जण माणसात रुजविणे हा धम्मप्रचार व प्रसार होय. म्हणूनच चक्रवर्ती राजा सम्राट अशोक आणि परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मदक्षिा ही अपूर्व अशी धम्मक्रांती होय. अधुनिक भारतात तथागत बुध्दांचा धम्म पुनश्च भारतामध्ये पुर्नजिवीत करण्याचे महत्वपूर्ण कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. केवळ माणसाला केंद्रबिंदु ठेवून माणसाच्या जीवनाला,मनाला सुखी करण्याचा विचार तथागत बुध्दाच्या उपदेशात,धम्मदेशनेत आहे.माणसाला सदाचारी, सुसंस्कृत,नितीमान,सुविचारी बनविण्यासाठीच धम्माचा प्रचार वेगवेगळया कार्यक्रमातून केला जात असतो.अशा या मानव कल्याण कारी धम्मविचाराचा प्रचार धार्मिक कार्यक्रम,संमेलने वा धम्मपरिषादांमधुन विद्वावान, अभ्यासू,ज्ञानी,भिक्खुगण जनसमुहात शील सदाचाराची शिकवण देत संस्कार करण्याचे कार्य धम्मपरिषद् कार्यक्रमातून होत असते. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी केलेल्या धम्मक्रांतीचे बीजारोपन सर्वत्र देशभरात राज्या राज्यात आणि जिल्हा,शहर,तालुका गाव पातळीवर झाले आहे. या धम्मक्रांतीच्या प्रचारासाठी अनेक गाव पुढे आले आहेत त्यामध्ये लातूर जिल्हा देखील धम्म प्रचारासाठी अग्रस्थानी राहिलेला आहे. लातर-उस्मानाबाद या परिसरात प्राचीन तेर नगरात, खरोसा बुध्दलेणी येथील पुरातन अवशेष म्हणजे लातूर जिल्याला तथागत बुध्दांच्या विचारांचा वारसा प्राचीन काळात लाभलेला आहे. शिवाय लातूर शहर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाते.तथागत बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांचा वारसा लातूर येथील कार्यकर्त्यांनी सतत तेवत ठेवण्याचे कार्य सातत्याने केले आहे. लातूरात सर्वप्रथम बुद्ध नगराध्ये वैशाली बुध्द विहाराची स्थापना करुन डॉ.बाबासाहेब यांच्या धम्मक्रांतीचा कार्यरंभ लातूरमध्ये झाला नंतर भदंत उपाली थेरो यांच्या धम्मप्रचाराच्या कार्याने मोठी धम्म जागृती लातूर-उस्मानबाद परिसरात झाली. पू. भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या सातत्यापूर्ण धम्मदेशनेमुळे धम्मचळवळीला गती प्राप्त झाली.गत पाच दशकापासून लातूर जिल्ह्यात धम्मप्रचाराचे कार्य वेगवेगळ्या माध्यमातुन होतच आहे.सन 1994, 2006, 2007 या वर्षात ऐतिहासिक भव्य अशा धम्म परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. भिक्खु पय्यानंद थेरो यांच्या प्रयत्नाने 2016 मध्ये भिक्खु महासंघदान सोहळा अद्वितीय भव्य स्वरुपात संपन्न झाला. त्यानंतर इ.स. 2017 पासून अविरतपणाने अ.भा. स्तरावर धम्म परिषदांचे आयोजन अखंडितपणे सुरु करण्यात आले आहे. सर्व धम्मप्रेमी उपासक-उपासिका, धार्मिक, सामाजिक, राजकीय, संघटना, महिला मंडळे, आदिजनांच्या सहकार्याने हे धम्माचे कार्य चालू आहे. समाजात हरेक परिवारातील प्रत्येकाच्या मनात बुद्ध विचारांचे चिंतन होण्याकरीता सातत्याने वैचारिकपणे बुद्ध विचाराची धम्मदेसना सर्व काळात अपेक्षित आहे. तो केवळ उद्देश्य समोर ठेवून बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चैरिटेबल ट्रस्ट या लातूर जिल्हयातील बौद्ध संस्थेने पू. भिक्खू डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शना खाली आपल्या लातूर परिसरात धम्म प्रचार करण्यासाठी सर्व उपासक उपासिका यांच्या सहकार्याने महाविहार धम्म संस्कार केंद्राची स्थापना केली. व याद्वारे या पुढील काळात बौद्ध धम्माचा प्रसार या केंद्रा द्वारे करण्याचा संकल्प केला आहे. दरवर्षी लातूर येथील धम्म परिषद साधारणतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होत असते. परंतु संस्थेने ठराव घेवून कायमस्वरूपी २५ डिसेंबर ही एकच तारीख निश्चित केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर दिनी १९२७ सालात मनुष्य मात्राला नीच ठरवलेल्या मनुस्मृतीचे दहन महाड या ठिकाणी केले. तर १९५४ सालात ब्रम्हदेशातून आणलेल्या बुद्धमूर्तीची पहिल्यांदा स्थापना देहू रोड, पुणे या ठिकाणी विहारात केली. व स्त्री मुक्ती दिन अशा या तिन्ही घटना २५ डिसेंबर रोजी ऐतिहासिक असून महत्वपूर्ण आहेत. अशा दिनाचे औचित्य साधून दि. २५ डिसेंबर रोजी पासून लातूरची धम्म परिषद् कायमस्वरूपी येणाऱ्या काळात संपन्न होईल. आतापर्यंत, बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त लातूरकरांच्या सहकार्याने यशस्वी स्वरुपात २०१७ साला पासून सातत्याने सहा धम्म परिषदा भव्य स्वरुपात संपन्न झाल्या असून प्रतिवर्षा प्रमाणे या ही वर्षी पू.भिक्खु डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२५ डिसेंबर २०२४ बुधवार रोजी दुपारी ठीक १२:०० वाजता महाविहार धम्मसंस्कार केंद्र सातकर्णी नगर बार्शी रोड, रामेगाव ता.जि.लातूर येथे सातवी अ.भा.बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. अ.भा.भिक्खू संघ शाखा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष पू. भिक्खू धम्मसेवक महाथेरो (मुळावा) हे परिषदेच्या अध्यक्ष स्थानी असून यावेळी या परिषदेचे उद्धघाटन श्रीलंका येथील माजी खासदार तथा राष्ट्रपतींचे धार्मिक सल्लागार पू. भिक्खु अतुरलीय रतन महाथेरो (Ven. Aturliye Ratan Mahathero shrilanka) यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी सातकर्णी स्मरणिकेचे प्रकाशन पू. भिक्खू प्रा. डॉ. एम. सत्यपाल महाथेरो (औरंगाबाद) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
धम्म परिषदेच्या सकाळच्या पहिल्या सत्रात सकाळी ठीक ०८:०० वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर येथे पंचरंगी धम्मध्वजारोहण, त्यानंतर धार्मिक देखावे व बुद्धमुर्ती सहीत भिक्खू संघ व उपासक-उपासिका यांच्या उपस्थितीत धम्म मिरवणुकीस प्रारंभ होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येवून प्रारंभ शाहू चौक, अण्णाभाऊ साठे चौक गंजगोलाई, हनुमान चौक, बसस्टैंड समोरून गांधी चौक, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे धम्म मिरवणुकीचा समारोप होईल. त्यानंतर मुख्य धम्म ध्वजारोहण पृ.भिक्खू प्रा.डॉ. खेमधम्मो महाथेरो (मुळावा) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सकाळी ठीक १०:०० वाजता संपन्न होईल. यावेळी देशविदेशातील पू. भिक्खू, गण उपस्थित राहुन धम्मदेशना देणार आहेत. पू. भिक्खू शरणानंद महाथेरो, पाथरी,पू.भिक्खू प्रा.डॉ. यशकाश्यपायन महाथेरो, जयसिंगपूर,पू. भिक्खु दयानंद महाथेरो,मुळावा,पू. भिक्खू डॉ. इंदवंस महाथेरो,औरंगाबाद,पू. भिक्खू पय्यातिस्स महाथेरो,सिरसाळा,पू. भिक्खू करुणानंद थेरो,औरंगाबाद,पू. भिक्खू धम्मानंद थेरो,अणदूर,पू. भिक्खू ज्ञानरक्षित थेरो,औरंगाबाद,पू.भिक्खू पय्यारत्न थेरो,नांदेड,पू.भिक्खू रेवत थेरो,मन्नाखेळी,बीदर,पू. भिक्खू प्रशीलरत्न गौतम थेरो,गुजरात,पू.भिक्खू महाविरो थेरो,काळेगाव,भिक्खू पय्याबोधी थेरो,खुरगाव,पू.भिक्खू मुदितानंद थेरो,परभणी,पू.भिक्खू सुभूती थेरो,नांदेड़,पु. भिक्खू नागसेन थेरो,औरंगाबाद,पू. निक्खू नंद थेरो,औरंगाबाद,पू. भिक्खू धम्मबोधी थेरो,औरंगाबाद,पू. भिवखू शीलरत्न थेरो,नांदेड,पू. भिक्खू संघपाल थेरो, नांदेड ,पू. भिक्खू अस्सजी थेरो, दाभाड,पू. भिक्खू विनयशील लातूर,पू. भिक्खू नागसेन बोधी,उदगीर,पू. भिक्खू रत्नप्रिय मुंबई,पू. भिक्खू बोधीधम्मा, बेंगलोर,पू.भिक्खू सुमेध नागसेन,खरोसा,पू.भिक्खू धम्मसार किल्लारी,पू.भिक्खू रेवतबोधी,नांदेड,पू.भिक्खू संघप्रिय,नांदेड,पू.भिक्खू धम्मबोधी लातूर,पू.भंते पय्यावंस,पूर्णा,पू. भंते संघरत्न, देवगाव फाटा,सेलू,पू. भंते बुद्धभूषण, दाभड,पू.भंते बुद्धशील, लातूर,पु. भंते बोधिराज,लातूर.नियोजन कार्यकारिणी मार्गदर्शक : पु. भिक्खु डॉ.उपगुप्त महाथेरो,अध्यक्ष तथा मुख्य संयोजक : पु.भिक्खु पय्यानंद थेरो,उपाध्यक्ष:एम.एम.बलांडे, प्रा.श्रीहरी तलवारे,किशोर कांबळे,संजय सोनकांबळे, विठ्ठल जाधव,अँड.सुनिल कांबळे,सुनिल बनसोडे,अँड. आनंद सोनवणे,सचिव विश्वनाथ आल्टे,सहसचिव डॉ.विजय अजनीकर,हिराचंद गायकवाड, कुमार सोनकांबळे,पन्तपाल कांबळे,विनय जाकते,प्रा.जितेंद्र सूर्यवंशी,प्रविण सूर्यवंशी,कोषाध्यक्ष : अन्तेश्वर थोटे,संघटक केशव कांबळे,प्रा. यु.की.गायकवाड,रलदीप अजनीकर,विनोद कोल्हे,प्रा. प्रविण कांबळे,विलास आल्टे सहसंघटक भीमराव चौदंते, संजय ओहळ,राम कोरडे, अँड. राजकुमार गंडले,सत्यवान कांबळे,लाला सुरवसे,नागसेन कामेगावकर,अँड.रोहित सोमवंशी,अँड.प्रतीक कांबळे स्टेज समिती – अनिरुध्द बनसोडे, राजू कांबळे, सुशील सूर्यवंशी, ज्योतीराम लामतुरे,प्रा.सतिश कांवळे,मिलिंद सोनकांबळे, सतिश मस्के,सुरेश कालेकर, राहुल शाक्यमुनी,प्रसिद्धी समिती-रघूनाथ बनसोडे, अशोक देडे, दिपरत्न निलंगेकर,महेंद्र जोंधळे, हृनमंत गायकवाड, शिवाजी कांबळे,राजहंस कांबळे, बाळ होळीकर,मिलिंद कांबळे, अमोल इंगळे,अशोक हनवते, प्रा.विलास घारगावकर,नितीन भाले व इतर पत्रकार बंधू स्मरणीका प्रकाशन समिती : प्रा. दुष्यंत कटारे, डॉ.संजय गवई, डॉ.अरुण कांबळे.सजावट समिती : पंडीत सूर्यवंशी, राहुल हृमने, आम्रपाल बनसोडे, राजू आर्वीकर, विशाल वाच्डूळे, संजय राऊत, उदय सोनवणे,दयानंद बटनपुरकर, निलेश बनसोडे, कुणाल शृंगारे,सुमेध कांबळे, संरक्षण समिती- राजाराम साबळे,अभिमन्यु लामतुरे, बालाजी आदमाने, व सर्व समता सैनिक दल सल्लगार समिती -भरत कांबळे, प्रा.मिलिंद माने,ए. डी. सोनकांबळे,तानाजी माटे, विभीषण माने,बाबुराव गायकवाड,जे.जे गायकवाड, डॉ. सी. टी. कांबळे, सुधाकर कांवळे, डि. टी. सूर्यवंशी, उमाकांत महालिंगे, अशोक शिंदे, भगवान सराटे, संजय कांबळे, अँड. एस. एन. बोडके, अमृतराव सुर्यवंशी, आर. पी गायकवाड, व्हि. एम. भोसले, डी.टी सोनकांबळे, प्रा. एस. एन. गायकवाड, के. एल. सिरसाठ, आत्माराम मोरे, रमेश श्रृंगारे, उत्तम कांबळे, प्रा.यु.टी. गायकवाड, एन. सी. काकडे, शिवाजी कवठेकर, अॅड. टी. एस. कांबळे, चिंतामण सवाई, वसंत वाघमारे,गणपतराव कदम, प्रा. अभिमन्यु सवाई, वसेत सुर्यवशी, नागोराव बोरीकर,पी. के. वाघमारे, प्रा. के. ओ. गवई, एन.डी. सोनकांबळे, सोपान बोडके, सूर्यभान लातूरकर, सोपान दुमणे, नरसिंग गायकवाड अॅड. बुधोडकर, अॅड. सुभेदार मादळे, प्रा. राजकुमार उस्तुरे, अॅड. डी. एन. भालेराव, उद्यभान गायकवाड. आरोग्य समिती : डॉ. सदानंद कांबळे, डॉ. रवींद्र भालेराव, डॉ. अंवादास कारेपूरकर, डॉ. महेंद्र सोनवणे, डॉ. अजय ओव्हाळ, डॉ. सुनिल होळीकर, डॉ. शार्दुल शिंदे, डॉ. अभिजीत बनसोडे, डॉ. अनुज इंगोले, डॉ. संतोष भडिकर , डॉ. सचिन कांबळे, डॉ. निखिल सोनकांबळे, व सर्व डॉक्टर्स मिरवणूक समिती : आनंद डोनेराव ,मिलिंद धावारे असित कांबळे, अॅड. रमक जोगदंड, इंजि. सचिन गायकवाड, जयंत कांबळे, अॅड. सचिन कांबळे, गौतम सोनवणे, सुरेंद्र कांबळे, नितीन गायकवाड, प्रेमसागर गायकवाड, वैभव सुरवसे, करण ओहळ, राहुल सोनवणे, संतोष कसबे, : नागेश जोगदंड, प्रेमसागर गायकवाड, सिद्धांत मोरे, शांतरक्षित सुरवसे, प्रा. रवींद्र राजेगावकर, राहुल शाक्यमुनी,
स्वयंसेवक समिती : आनंद कांबळे, सचिन सुरवसे, डॉ. जितेंद्र वाघमारे, गौतम सुर्यवंशी, संदीपान गायकवाड, कबीर मस्के, सुशील सुर्यवंशी, समाधान सुर्यवशी, नवनाथ कांबळे, असितकुमार कांबळे, सिध्दांत मोरे, गौतम सोनवणे, बालाजी धायगुडे, सत्यवान जोगदंड, कैलास क्षिरसागर, रंजय कांबळे, विजय थेंडे, नितीन गायकवाड, अशिष कांबळे, राहुल गायकवाड, भुपाल कांबळे, अॅड. धम्मदीप बलांडे, राजू सकपाळ, बाबा गायकवाड, जे. जे. गायकवाड, दाजीराव कांबळे, विश्वास कांबळे, अभंग कांबळे, अनिरुध्द वाघमारे, सचिन सुरवसे, विजय घनधाचे, यशपाल मस्के, रोहित शृंगारे, सिद्धांत चिकटे, नीरज सुरवसे, मारुती धनगावकर
स्वागत समिती : डी जी बनसोडे, लक्ष्मण कांबळे, प्रा. अनंत लांडगे, आर. ई. सोनकांबळे पृथ्वीराज सिरसाठ, अॅड. बाबासाहेब गायकवाड, बसवंत उबाळे, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. जि. के डोंगरगावकर, श्रीहरी कांचळे, अशोक कांबळे, चंद्रकांत चिकटे, मोहन माने, डॉ सुधाकर गुळवे, बालाजी कांचळे, अॅड, मल्लिकार्जुन करडखेलकर, इंजि. अनिल बनसोडे, हणमंत जाकते, डी. एस. नरशिंगे, डॉ शिवाजी गायकवाड, विनोद खटके, अॅड. दीपक साठे, सुशील चिकटे, संतोष सूर्यवंशी, राजकुमार होळीकर, प्रा. रामराव गवळी, संतोष वाघमारे, पंकज काटे, साधु गायकवाड, रणधीर सुरवसे, शाम मस्के, कांचन अजनीकर, विकास वाघमारे, दीप्ती खंडागळे, प्रविण अंबुलगेकर, नितीन वाघमारे, इंजि.एम. एन. गायकवाड, प्रा. बापु गायकवाड, डॉ. श्रीकांत गायकवाड, डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे प्रा. युवराज गायकवाड, डॉ. लहू वाघमारे, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, इंजि. संजय सावंत, अॅड. लहू सुरवसे, बबन बगे, अॅड. महेंद्र इंगळे, भारत आदमने, डॉ अशोक नारनवरे, अजय गायकवाड, प्रा. कल्याण कांबळे, व्हि. आर. बोरीकर, सहदेव मस्के, राजेसाहेब सवाई, अशोक चिकटे, व्ही. के. आचार्य, अॅड. अतीश चिकटे, डॉ एस एन शिंदे, प्रा. विष्णू वेधे, प्रा. विलास गुत्तीकर, अनिल गायकवाड, डॉ मा ना गायकवाड, एल के पवार, प्रा. वेंकट दंतेराव, देवानंद मानलेडकर, गौतम टाकळीकर, कॉ. विश्वाभर भोसले, राजु माने, किशोर गायकवाड, मुकुंद हालसे, कॅप्टन माधव कांबळे, एम एच सागर, आर. पी गायकवाड, प्रा. शिवशरण हावळे, डॉ बाळासाहेच गोडबोले, प्रा. दादाराव घसवाडीकर, अॅड. संजय सितापुरे, के. डी. गायकवाड, आर एस सोनकांबळे, जी एस साबळे, प्रा. भाऊराव कांबळे, बी के भालेराव सुदाम बामणीकर, सिद्धार्थ कवठेकर, पी जी कांबळे, विजयकुमार मस्के, प्रा. राजकुमार उस्तुरे, डॉ. सिद्धार्थ सूर्यवंशी, डॉ. जितेंद्र वाघमारे, ए.पी. कांबळे, चंद्रकांत शिंदे, बाबा कांबळे, मनोज सूर्यवंशी, महिला समिती – सुनिता गायकवाड, सुजाता अजनीकर, आशा चिकटे, मंगल सातपुते, बिमल डुमणे, शोभा सोनकांबळे, शशिकला सुरवसे, शकुंतला नेत्रगावकर, अर्चना आल्टे, कांचन अजनीकर, पंचशीला बनसोडे, निर्मला तोटे, लक्ष्मी बटनपुरकर, दीप्ती खंडागळे, मेगल कांबळे, लताबाई चिकटे, शारदा वाघमारे, पंचशीला डावकर, निर्मला गौरकर, लताबाई डुमणे, सुकुमार कांबळे, करुणा सूर्यवंशी, कमल गाडे, उषा वाघमारे, मंदाकिनी गोडबोले मीना कदम, अनुसया कांबळे, सरिता बनसोडे, शीलाताई वाघमारे, सुमन उदानसिंग, ललिता गायकवाड, शोभा महालिंगे, प्रणिता वाघमारे, वैशाली गायकवाड, संजीवनी गडेराव, देवशाला गायकवाड, कांताबाई सरोदे, छाया कांबळे, मीनाक्षी गंडले, कांताबाई सरोदे, हेमलता गायकवाड, अनुराधा कांबळे, विद्या आल्टे, माया टिळक, विमल गायकवाड, हेमलता गायकवाड, शालुबाई मस्के, बेबीताई कांबळे, आशा उड्डाणसिंग, जयश्री वाघमारे, कविता धावारे, मंगल सातपुते, गयाबाई पाले, छाया उचाळे व सर्व नगरातील महिला मंडळ.
More Stories
“सदा सर्वकाळ शिक्षकांच्या अडी–अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहिन” – शिक्षक आमदार विक्रम काळे
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना लातूर येथे अभिवादन
वृद्ध शेतकऱ्याला न्याय दिल्यामुळे उपविभागीय अधिकारी निलंगा यांचे फेसकॉम तर्फे सत्कार