- धाराशिव – जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणावर हे तरुण नोकरीच्या शोधात पुणे, मुंबई या सारख्या मोठ्या शहराकडे आपले गाव सोडून स्थलांतरित होत आहेत, ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय नमो महा रोजगार मेळावा धाराशिव येथे आयोजित करावा याबद्दल नितीन लांडगे निवेदन देऊन लवकरात लवकर मेळावा घ्यावा अशी विनंती केली.
More Stories
“राज्य लॉटरी आमच्या हक्कांची; नाही ‘राजश्री’च्या बापाची!” — विक्रेत्यांचा एल्गार,विक्री बंदचा इशारा
“भूमिपुत्रांचा संयम संपत चालला” — आगरी सेनेचा रास्ता रोकोचा इशारा – कैलास पाटील
मे महिन्यात तुळजाभवानी मंदिर विकासाचा शुभारंभ;१८६५ कोटींच्या आराखड्याला वेग