- धाराशिव – जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणावर हे तरुण नोकरीच्या शोधात पुणे, मुंबई या सारख्या मोठ्या शहराकडे आपले गाव सोडून स्थलांतरित होत आहेत, ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय नमो महा रोजगार मेळावा धाराशिव येथे आयोजित करावा याबद्दल नितीन लांडगे निवेदन देऊन लवकरात लवकर मेळावा घ्यावा अशी विनंती केली.
More Stories
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“स्थगिती नसताना शेतकऱ्यांचे पैसे का अडवले?” – २०२० च्या पीकविम्यावर आमदार कैलास पाटील विधानसभेत आक्रमक
१७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा;शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी – कृषी विभागाचे आवाहन