- धाराशिव – जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणावर हे तरुण नोकरीच्या शोधात पुणे, मुंबई या सारख्या मोठ्या शहराकडे आपले गाव सोडून स्थलांतरित होत आहेत, ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय नमो महा रोजगार मेळावा धाराशिव येथे आयोजित करावा याबद्दल नितीन लांडगे निवेदन देऊन लवकरात लवकर मेळावा घ्यावा अशी विनंती केली.
More Stories
आंबडवे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती