- कळंब – ईटकुर कळंब तालुक्यातील ईटकुर येथे ऐन सणासुदीमध्ये लक्ष्मी आली अंधारात महावितरणला अनेक वेळेस सूचना देऊन देखील गेली पंधरा दिवसापासून साठे नगर,भीम नगर,अडसूळ गल्ली व बाराचस भाग डी.पी जळाल्यामुळे गेली पंधरा दिवस अंधारात आहे. महावितरणचा गलथान कारभारा मुळे नियमित वीज भरणा करणाऱ्या ग्राहकाला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याकडे लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा.
More Stories
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी